बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...
अापण नेहमी जे लिहिताे, त्यात स्व:ताला कधीच शाेधायच नसते, कारण सहानुभुतीच झुकतं माप कायम आपल्याच वाटयाला येतं. मखमलच्या कापडाने उणीवा झाकताही येतील, पण उरात धगधगणारी ताे निखारा तसाच रहाताे. पश्चातापाचे दाेन-चार अश्रु थंडावा देतील ही पण विझवत नाहीत