Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केलं जात वेळप्रसंगी समज किंवा मार देवुन आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला जाताे पण खरच आपल्यात बदल हाेताे का? वडीलधारी माणंस पण वयाचा दाखला देत दुर्लक्ष करतात आणि तिच आपली सवय हाेवुन जाते. जीभेला हाड नसते अस म्हणतात पण तिची धार कुठल्याही शस्त्रापेक्षा कमी नाही. वेळ मिळेल तसा समाेरच्यावर तिने घात करत असताे. समाेरच्याच्या मानसिकतेचा विचार न करता. आपलेच शब्द आपल्याला गाेड वाटु लागतात. समाेरच्यांच्या वेदनांच आपल्याला काही घेण-देणं नसत, आपण फक्त समाेरच्याचा पानउतारा करावा एथेच्छ, अगदी शत्रु असल्यासारखा, खरच अश्या आसुरी आनंदाला काय अर्थ. काही शब्द खरच खाेलवर जख्म करतात अगदि न भरुन येणारी. माणसांबद्दल वाईट मतं कधीच बनवु नका, त्यांने नात्यातली दरी वाढते. जाताना काय साेबत घेवुन जाणार हयाची एकदा यादी करुन बघा, एक जरी वस्तु आपल्या यादित आली तर जीवनाच सार्थक हाेईल. का करावा इतरांचा द्वेष, मत्सर, लाेभ, त्यांनी आप